
माणसाच्या जगण्यावर बऱ्याच गोष्टींचा परिणाम होत असतो. त्यात महत्वाचं म्हणजे त्याचं मन, विचार आणि भोवतालीचं विश्व ज्यात येतो समाज, राजनीति आणि नक्कीच प्रसार वाहिनी. अश्याच विषयांवर गप्पा आणि काही कविता प्रस्तुत करतात अभिषेक दाणी आणि प्रणव फडणीस. ह्या भागातील कविता आहेत