माध्यमक्रांतीमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य!
All content for कर्तव्य साधना | Kartavya Sadhana is the property of Kartavya Sadhana | कर्तव्य साधना and is served directly from their servers
with no modification, redirects, or rehosting. The podcast is not affiliated with or endorsed by Podjoint in any way.
माध्यमक्रांतीमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य!
28 जून 1921 ते 23 डिसेंबर 2004 असे 83 वर्षांचे आयुष्य लाभले त्या पी. व्ही. नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाची आज सांगता होत आहे. या निमित्ताने साधना साप्ताहिकाच्या 3 जुलै 2021 च्या अंकातील विनोद शिरसाठ यांनी लिहिलेले संपादकीय त्यांच्याच आवाजात.
कर्तव्य साधना | Kartavya Sadhana
माध्यमक्रांतीमुळे माहितीचा विस्फोट झाला आहे आणि ती सर्वदूर व वेगाने प्रसरण पावत आहे, शिवाय कमीअधिक दुषितही होत आहे. त्यामुळे त्या माहितीवर प्रक्रिया करणे, म्हणजे तिचे वर्गीकरण व विश्लेषण करून निष्कर्ष काढता येणे अधिकाधिक कठीण बनत चालले आहे. व्यक्ती, समूह व राष्ट्र यांच्यासाठी योग्य-अयोग्य काय आहे, हे ठरवता येणे जटील बनत चालले आहे. आणि तत्कालीन व दीर्घकालीन हिताचे काय आहे, याच्या जाणीवजागृतीची गरज अधिकाधिक भासते आहे. या सर्व प्रक्रियेत कर्तव्य आघाडीवर राहून कार्यरत राहील. कारण कर्तव्य या शब्दातुनच ध्वनित होते : अंगीकृत कार्य, उदात्त धेयवादाने केले जाणारे कार्य, नैतिक जाणिवा तीव्र असलेले कार्य!